
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत जनतेची फसवणूक आणि बेनामी करून बहुमत मिळवत महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे.
आयोजित बैठकीत कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिता असलेल्या जनकल्याणकारी योजना, व इतर महत्त्वपूर्ण बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला.
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की!

पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश नाही
महायुतीच्या नेत्यांकडून वेळोवेळी अशी प्रक्षोभक वक्तव्ये केली जातात, जी समाजात द्वेष निर्माण करतात
आजची स्थिती पाहून स्वतंत्र लढायचे असले, तर आगामी निवडणुका आम्ही सुद्धा स्वबळावर लढू
उद्धव ठाकरे यांचा निर्णय वृत्तपत्रांमधूनच कळतो, महाविकास आघाडीसाठी पुनर्विचार आवश्यक

महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षाची सोई पूरती गरज राहिली आहे. त्यांना जे काही संख्या बळ मिळाले आहे
महिला निर्भयपणे फिरू शकत नाही पण इथे गुंड, बलात्कारी फिरू शकतात, हे महायुतीचे राज्य

राज्यात महिला आणि लेकी निर्भयपणे फिरू शकत नाही पण इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे
राज्यात गेलं काही दिवसांपासून परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, बीडचा मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण,
काँग्रेसच्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील काँग्रेसचे मुख्यालय फोडले.

काँग्रेस मुख्यालयात जात खुर्च्या तोडण्यात आल्या. शाहीफेक करण्यात आली. दगडफेकही केली गेली.
हा केवळ आंबेडकरांचा नाही, तर देशाचा अपमान असल्याची टीका महाविकास आघाडीच्या

महाराष्ट्रात बहुजन विकासाचे नवीन पर्व सुरू झाले . ओबीसींचे आरक्षण व तत्सम प्रश्नाचा विचार करून या प्रवर्गाच्या प्रश्नांना आवाज दिला .
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत शेतशिवाराची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा दिला ते आपण पाहिले.
कोरोनाचे वैश्विक संकट पूर्णपणे दूर झालेले नसतानाच काही जिल्ह्यात महापूर आला. ” घरच झालं थोडे व्याह्यानं धाडलं घोडे”
वर्ष २०२० मध्ये एकामागून एक संकटांची मालिका सुरु झाली. ‘आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना’ अशी परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली.
कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन उभे ठाकले होते.
देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलं. त्याचं लोन हळूहळू राज्यात पसरलं. सुदैवाने सुरवातीला चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त राहिला होता.
थकलेल्या थबकलेल्या पायांना मार्गस्त करून ‘मिशन घरवापसी’ मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे अनेकजण आहे त्या ठिकाणी अडकून पडले होते. अडकलेल्या मजुरांना , नागरिकांना
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला.जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या,राज्यात कर्फ्यु लावण्यात आला,
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात सुरूवातीला २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित झाला. राज्य ”लॉकडाऊन मोड”
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला २०२० हे वर्ष आपत्तीचे वर्ष ठरले.

महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला २०२० हे वर्ष आपत्तीचे वर्ष ठरले. महाराष्ट्राने तर कधी नव्हे अश्या ५ मोठ्या संकटांचा सामना २०२० या वर्षी केला .

प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील १० वर्षांपासून या प्रकल्पाचे काम थांबले होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री…
कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना रु. 141,64,21,000/- निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी 31 मार्चपूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च…
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रुग्णवाहिका

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याकरीता ३०.७६ कोटी रुपयांची तरतूद ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ)..
ताकद मजबुत राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे….
चंद्रपूर जिल्ह्यात कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक उपाययोजना

जिल्ह्यात एकूण 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, 19 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर 18 कोविड केअर सेंटर कोविडचा मुकाबला करण्यासाठी…
आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी व रुग्णांच्या आरोग्य सोयी सुविधेसाठी 850 ग्रामपंचायतींना 1 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच आयसोलेशन करता यावे या करिता आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी व रुग्णांच्या आरोग्य…..
मागील आठवड्यात ब्रम्हपुरी तालुका कोरोना उपाययोजना बैठकीत अधिकाऱ्यांना तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे…
ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन

ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे…
मोफत लसीकरण निर्णयानंतर कोरोना विरुद्ध लढाईत राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे .

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing Adsorption), ४० हजार ७०१ ऑक्सीजन सांद्रित्र…
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला १०० कोटी रुपये.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला १०० कोटी रुपये.शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक..

राज्याच्या सर्वच भागात पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

शेतकरी स्वतःअग्रिम भरपाईची मागणी करत आहेत. पण सरकार त्याला गांभीर्याने घेत नाही. वाढता विरोध ………….
गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासोबत पाहणी दौरा

गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचा पाहणी दौरा करतांना अनेक गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी धावती भेट घेतली. ज्यामध्ये धारगाव, चामोर्शी, फराळा यांचे….
राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आज पाहणी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टी व नदीना आलेला महापूर यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे…
अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी काँग्रेस पक्षाकडून मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख मदत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायतीसाठी प्रती हेक्टर ५० हजार तर …
जनतेला, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असा मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही. अश्या कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे.जवळपास ५ लाख हेक्टर..
धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाच्या वर सर्वात जास्त 700 रुपये बोनस देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ठरले आहे .

धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाच्या वर सर्वात जास्त 700 रुपये बोनस देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ठरले आहे . विदर्भात चंद्रपूर , गडचिरोली ,
शेतकऱ्यांचं आंदोलनाचा विषय आता राष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आंतरराष्ट्रीय होतोय

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक
डिसेंबर 2021मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे 9 हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार.

घोडाझरी हा कालवा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ हजार १९२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला

अस्मानी संकटाचे आघात सोसलेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ हजार १९२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

गडचिरोली येथे महाज्योतीतर्फे नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन

महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक मराठी रंगभूमीवरील फार मोठे योगदान होते. हे नाटक इंग्रज राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी सादर करण्याचा प्रयत्न केला
ओबीसी आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘महाज्योती’ला निधी मिळाला आणि पूर्ण वेळ एमडीही मिळालेय. त्यामुळे ओबीसी…..
2023 मध्ये होणाऱ्या JEE, NEET आणि CET परीक्षांसाठी OBC, VJNT विद्यार्थ्यांना महाज्योती मार्गदर्शन करणार आहे.

2023 मध्ये होणाऱ्या JEE, NEET आणि CET परीक्षांसाठी OBC, VJNT विद्यार्थ्यांना महाज्योती मार्गदर्शन करणार आहे.यावर्षी दहावी उत्तीर्ण आणि अकरावीसाठी..
महाज्योती मार्फत युपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांची राज्यस्तरीय छानणी परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार

कोणताही इच्छुक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी योग्य निर्णय घेण्यात येतील……
महाज्योती संस्थेंतर्गत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एमफिल आणि पीएचडीसाठी फेलोशिप

सारथी आणि बार्टीच्या धरतीवर महाज्योती संस्थेंतर्गत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना एमफिल आणि पीएचडीसाठी फेलोशिप
विधानसभेत 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या असून त्यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेसाठी..
ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून महाज्योती..
ओबीसी विद्यार्थी कमर्शीअल पायलट झाले पाहिजे, यासाठी आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पायलटचे कमर्शिअल प्रशिक्षण देणाऱ्या..
महाज्योती संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथील सामाजिक न्याय भवनाच्या नवीन इमारतीत स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली…
ओबीसींचे जे हक्क केंद्रातील भाजप सरकारने रोखून ठेवले आहे ते सर्व काँग्रेसचे सरकार आल्यावर ओबीसींना देण्यात येईल हा शब्द राहुलजी……..
ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी सर्वप्रथम आमचे नेते मा.श्री.राहुलजी गांधी यांनी केली होती.

ज्या राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल तिथे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आज काँग्रेस कार्यकारिणीच्या ………..
न्यायालयाने ९३ नगरपालिकांवर ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेण्याचे ओबीसी समाजाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर त्याची जबाबदारी….
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो तसेच आभार मानतो.

एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये ही माझी भूमिका होती. हीच भूमिका आमच्या पक्षाची व सरकारची होती.
ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या बांठिया आयोगाने राज्यात ओबीसींची संख्या ३८ टक्के दाखवली.

बांठिया आयोगाने अहवालात राज्यातील ओबीसींची संख्या ३८ टक्के असल्याचे म्हटले आहे, पण प्रत्यक्षात ही संख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. राज्यातील ओबीसी…
Read more »
सोलापूर येथे ओबीसी व्हीजेएनटी मेळाव्याला जात असताना मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले…..
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल धक्कादायक आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशात लागू झाला आहे. त्यामुळे देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण….