महाराष्ट्रातील युवा नागरिक महाराष्ट्राची ताकद आहे.

महाराष्ट्रातील युवा नागरिक महाराष्ट्राची ताकद आहे.
ही ताकद मजबुत राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.