विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी मतदारसंघाने टाकलेल्या सार्थ ठरवत ३५ वर्षाच्या ” वेटिंग” नंतर ब्रम्हपुरी मतदासंघाच्या वाट्याला कॅबिनेट मंत्री पद मिळवून महाराष्ट्रातील जनतेसाठी लोकहिताचे संधी मला मिळाली .
महाराष्ट्रातील जनतेनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा न जाऊ देता , त्यांना आलेल्या प्रत्येक संकटांवर मात देण्यासाठी व त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.