Category: अधिवेशन कामकाज

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न.

<iframe src=”https://www.facebook.com/plugins/video.php?height=420&href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FVijayWadettiwarOfficial%2Fvideos%2F4591184500937315%2F&show_text=false&width=560&t=0″ width=”560″ height=”420″ style=”border:none;overflow:hidden” scrolling=”no” frameborder=”0″ allowfullscreen=”true” allow=”autoplay; clipboard-write; encrypted-media; picture-in-picture; web-share” allowFullScreen=”true”></iframe> आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न. शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशाला आणि राज्यालाही शोभणाऱ्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा समावेश एसडीआरएफमध्ये करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत करण्याची योजना…

Read more »

/ In अधिवेशन कामकाज / By admin / Comments Off on आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न.

हिवाळी अधिवेशन २०२१ : दिवस तिसरे

* नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत आज विधिमंडळात चर्चा. * शेतकऱ्यांच्या शेत मालाला MSP प्रमाणेच किंमत मिळावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न * तेलंगणा राज्याच्या मॉडेलनुसार महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी १०,००० रुपयांचे बोनस देण्याबाबत योजना आखण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. * गट शेतीचे थकीत अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे,…

Read more »

हिवाळी अधिवेशन २०२१ : दिवस पहिला

राज्याचे नवीन पुनर्वसन धोरण जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात येईल. राज्याचे पुनर्वसन धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच नवीन पुनर्वसन धोरण आणण्यात येईल. या धोरणामध्ये नवे निकष आणि नियमातील सुधारणा यांचा समावेश असेल. एखाद्या जिल्ह्यात आपत्ती ओढवल्यानंतर शासनामार्फत देण्यात येणारी मदत वितरीत करण्याचे अधिकार नवीन पुनर्वसन धोरणानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. जुलै, २०२१…

Read more »