ओबीसींचे जे हक्क केंद्रातील भाजप सरकारने रोखून ठेवले आहे ते सर्व काँग्रेसचे सरकार आल्यावर ओबीसींना देण्यात येईल हा शब्द राहुलजी……..
Author: admin
“मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे” ही म्हण आपण ऐकली आहे.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा. जर सरकारने ………..
काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महामहीम राज्यपालांची भेट घेतली.
राज्यातील बिमार शासकीय आरोग्यव्यवस्था, कंत्राटी नोकर भरतीमुळे राज्यातील तरुणांचे उध्वस्त होणारे भविष्य ……….
राज्यातील शासकीय रुग्णालयात औषधी सापडत नाही, नशा करणारे कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मात्र सापडतात.
डॉक्टरांच्या जागा रिक्त आहे, ड्रग्स विकणारे तिथे आश्रय घेत आहे. पुण्यातील ससून रुग्णालय हे याचेच उदाहरण ……….
भाजपच्या हीन पातळीवरील राजकारणाचा निषेध.
९ वर्षात भाजप ने देशात रावणसारखी सत्ता चालवली. ज्याप्रमाणे रावणाने बहरुपी बनून सीता मातेचे अपहरण …………..
राज्याच्या सर्वच भागात पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
शेतकरी स्वतःअग्रिम भरपाईची मागणी करत आहेत. पण सरकार त्याला गांभीर्याने घेत नाही. वाढता विरोध ………….
आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनुर नदीवर पूल नाही.
आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनुर नदीवर पूल नाही. ……………………..
कंत्राटी भरतीमुळे आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.
राज्यातील तरुण पद भरतीची वाट बघत आहे.वरून सतत पुढे येणाऱ्या पेपरफुटी प्रकरणांमुळे स्पर्धा परीक्षेची ………..
ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी सर्वप्रथम आमचे नेते मा.श्री.राहुलजी गांधी यांनी केली होती.
ज्या राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल तिथे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आज काँग्रेस कार्यकारिणीच्या ………..
जनरल मोटर बंद पडल्याने हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड आली आहे.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जनरल मोटर्स कामगारांच्या मागण्यांबाबत तत्कालीन ……