ओबीसींचे जे हक्क केंद्रातील भाजप सरकारने रोखून ठेवले आहे ते सर्व काँग्रेसचे सरकार आल्यावर ओबीसींना देण्यात येईल हा शब्द राहुलजी……..
Category: ओबीसी
ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी सर्वप्रथम आमचे नेते मा.श्री.राहुलजी गांधी यांनी केली होती.
ज्या राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल तिथे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आज काँग्रेस कार्यकारिणीच्या ………..
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि पुन्हा एकदा ओबीसी समाजावर अन्याय झाला.
न्यायालयाने ९३ नगरपालिकांवर ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेण्याचे ओबीसी समाजाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर त्याची जबाबदारी….
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो तसेच आभार मानतो.
एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये ही माझी भूमिका होती. हीच भूमिका आमच्या पक्षाची व सरकारची होती.
ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या बांठिया आयोगाने राज्यात ओबीसींची संख्या ३८ टक्के दाखवली.
बांठिया आयोगाने अहवालात राज्यातील ओबीसींची संख्या ३८ टक्के असल्याचे म्हटले आहे, पण प्रत्यक्षात ही संख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. राज्यातील ओबीसी…
गडचिरोली ओबीसी जल्लोष
Read more »
जालना निर्धार मेळावा
बीड : ओबीसी व्हीजेएनटी मेळावा
सोलापूर येथे ओबीसी व्हीजेएनटी निर्धार मेळावा
सोलापूर येथे ओबीसी व्हीजेएनटी मेळाव्याला जात असताना मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले…..
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निकाल धक्कादायक आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशात लागू झाला आहे. त्यामुळे देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण….