#ओबीसी जनगणना करणार : राहुलजी गांधी.
ओबीसींची जेवढी लोकसंख्या, तेवढा वाटा हा आपल्या ओबीसी बांधवांचा हक्क आहे!
तो त्यांना मिळायला हवा.
ओबीसींचे जे हक्क केंद्रातील भाजप सरकारने रोखून ठेवले आहे ते सर्व काँग्रेसचे सरकार आल्यावर ओबीसींना देण्यात येईल हा शब्द राहुलजी गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
तसेच, महिला आरक्षणाची अंमलबजावणी 10 वर्षांनंतर नाही तर आताच करावी ही मागणी सुद्धा त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या विधेयकात ओबीसींना आरक्षण नाही, त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिलांना आरक्षण मिळणार नाही. केंद्रातील भाजप सरकार ओबीसी महिलांना आरक्षण का देत नाही? भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे हा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.