ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी सर्वप्रथम आमचे नेते मा.श्री.राहुलजी गांधी यांनी केली होती.

ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी सर्वप्रथम आमचे नेते मा.श्री.राहुलजी गांधी यांनी केली होती.
ज्या राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल तिथे जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी घेतला आहे. काँग्रेस कार्यकारिणीने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करतो.
महाराष्ट्रात सुद्धा विविध समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे महायुती सरकारने लवकर कालबध्द कार्यक्रम जाहीर करून जातनिहाय जनगणना करावी ही आमची मागणी आहे