महाराष्ट्रात बहुजन विकासाचे नवीन पर्व सुरू झाले

महाराष्ट्रात बहुजन विकासाचे नवीन पर्व सुरू झाले . ओबीसींचे आरक्षण व तत्सम प्रश्नाचा विचार करून या प्रवर्गाच्या प्रश्नांना आवाज दिला . त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळण्याचा विश्वास महाविकास आघाडी सरकार च्या काळात नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे