महाराष्ट्रात बहुजन विकासाचे नवीन पर्व सुरू झाले . ओबीसींचे आरक्षण व तत्सम प्रश्नाचा विचार करून या प्रवर्गाच्या प्रश्नांना आवाज दिला .
Category: दृष्टीक्षेप २०२०
विदर्भातील महापूर संकटाचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत शेतशिवाराची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा दिला ते आपण पाहिले.
पूरग्रस्तांच्या मदतीला धाव
कोरोनाचे वैश्विक संकट पूर्णपणे दूर झालेले नसतानाच काही जिल्ह्यात महापूर आला. ” घरच झालं थोडे व्याह्यानं धाडलं घोडे”
अतिवृष्टी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला दिलासा
वर्ष २०२० मध्ये एकामागून एक संकटांची मालिका सुरु झाली. ‘आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना’ अशी परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली.
महाराष्ट्रावर निसर्गाचा कोप आणि सरकारचे मदतकार्य !
कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन उभे ठाकले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात युद्धपातळीवर उभी केली मजबूत आरोग्य यंत्रणा
देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलं. त्याचं लोन हळूहळू राज्यात पसरलं. सुदैवाने सुरवातीला चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त राहिला होता.
थकलेल्या थबकलेल्या पायांना मार्गस्त करून ‘मिशन घरवापसी’ मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे अनेकजण आहे त्या ठिकाणी अडकून पडले होते. अडकलेल्या मजुरांना , नागरिकांना
कोरोना संकटातील जनसामान्यांचा सारथी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला.जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या,राज्यात कर्फ्यु लावण्यात आला,
कोरोना काळात १८ तास वर्कमोडमध्ये राहून तात्काळ योग्य निर्णय
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात सुरूवातीला २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित झाला. राज्य ”लॉकडाऊन मोड”
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला २०२० हे वर्ष आपत्तीचे वर्ष ठरले.
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला २०२० हे वर्ष आपत्तीचे वर्ष ठरले. महाराष्ट्राने तर कधी नव्हे अश्या ५ मोठ्या संकटांचा सामना २०२० या वर्षी केला .