राज्यात सत्तेत असताना भाजप ने धनगर समाजाची फसवणूक केली.

राज्यात सत्तेत असताना भाजप ने धनगर समाजाची फसवणूक केली. जाता जाता शेवटच्या कॅबिनेट बैठकीत एक कागदोपत्री निर्णय घेतला , ज्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद सुद्धा करण्यात आली नव्हती. पाच वर्ष भाजपने फक्त हाथ सफाई करून सरकार चालविली.