Category: बातमी व घडामोडी

राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आज पाहणी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टी व नदीना आलेला महापूर यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे…

पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी हात पुढे करण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे.

फक्त राजकारण न करता माणुसकीचा धर्म पाळून समाजातील गरजूंना सदैव मदत करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असते. जनहिताचे उपक्रम पुढे सुद्धा अशीच सुरू..

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी हात पुढे करण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे.

केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात नागपूर येथे आंदोलन.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत दडपशाहीचे राजकारण करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात नागपूर येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने….

अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी काँग्रेस पक्षाकडून मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख मदत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायतीसाठी प्रती हेक्टर ५० हजार तर …

रयतवारी कॉलनी ( चंद्रपूर) येथे आयोजित युवक काँग्रेस पक्ष कार्यालय उद्घाटन तथा विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता परिवर्तनानंतरच शहराचा सर्वांगीण विकास शक्य आहे. आज शहरात बहुतांश प्रभागात पूर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे…

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on रयतवारी कॉलनी ( चंद्रपूर) येथे आयोजित युवक काँग्रेस पक्ष कार्यालय उद्घाटन तथा विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड, ईराई नदी, दाताळा, घुटकाळा ,पठाणपुरा ,रहमतनगर, हनुमान खिडकी, अंचलेश्वर गेट, सिस्टर कॉलनी, लालपेठ या पूरग्रस्त…

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जनतेला, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असा मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही. अश्या कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे.जवळपास ५ लाख हेक्टर..

ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या बांठिया आयोगाने राज्यात ओबीसींची संख्या ३८ टक्के दाखवली.

बांठिया आयोगाने अहवालात राज्यातील ओबीसींची संख्या ३८ टक्के असल्याचे म्हटले आहे, पण प्रत्यक्षात ही संख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. राज्यातील ओबीसी…

गडचिरोली येथे महाज्योतीतर्फे नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन

महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे नाटक मराठी रंगभूमीवरील फार मोठे योगदान होते. हे नाटक इंग्रज राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी सादर करण्याचा प्रयत्न केला

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा आयोजित नव संकल्प कार्यशाळेच्या उद्घाटन.

एकता आणि मेहनतीचे सूत्र घेऊन कार्यकर्त्यांना जनतेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन यावेळी केले. नव संकल्प कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांना एक नवा दृष्टिकोन मिळाला…

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा आयोजित नव संकल्प कार्यशाळेच्या उद्घाटन.