आम्ही जागृत राहिलो, तर आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे आहे .ओबीसी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचायचं आहे, सर्वांना ओबीसींच्या हक्कांसाठी एकसंघ करण्याचा उद्देश आहे.
आम्ही जागृत राहिलो, तर आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे आहे .ओबीसी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचायचं आहे, सर्वांना ओबीसींच्या हक्कांसाठी एकसंघ करण्याचा उद्देश आहे.