नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री अशोक चव्हाण यांच्या मागणीनुसार लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या मागणीला आज तत्वतः मान्यता देण्यात आली.
१० वर्षांपासून रखडलेल्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय प्रकल्पाला या निर्णयामुळे पुन्हा चालना मिळणार