ओबीसी समाजाची बाजू भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे .ओबीसी समाजाच्या
असलेल्यामागण्या त्या त्यांचे हक्क , अधिकार हे भक्कमपणे मांडून त्यांना योग्य न्याय मिळायला हवा या उद्देशाने वकिलांची नियुक्ती करण्यात आली .