शेतकऱ्यांच्या, हक्कांसाठी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नागपूर येथे राज भवनाला घेराव !

मा. राज्यपालांना सफारी करून वाघ पाहण्यासाठी वेळ आहे , पण शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्ली दरबारी मांडण्यासाठी वेळ नाही . दिल्ली मध्ये बसलेले भाजप सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे . देशातील शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे षडयंत्र हे गेंड्याच्या कातडीचे भाजप सरकार करत आहे .शेतकऱ्यांच्या , सामान्य माणसाच्या हक्कांसाठी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नागपूर येथे राज भवनाला घेराव !

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on शेतकऱ्यांच्या, हक्कांसाठी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नागपूर येथे राज भवनाला घेराव !