महाराष्ट्रातील प्रत्येक घटकातील जनसामान्यांचा विकास व्हावा या साठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती हक्काने आपलं जीवन जगायला पाहिजे यासाठी त्यांना अत्यावश्यक असलेल्या गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे या साठी मी अश्या गरजू लोकांसाठी नेहमी मदत करण्यासाठी तत्पर आहे. या साठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.